मार्कडेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार करणार म्हणून चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांनी दहा वर्ष पूर्वी गाजावाजा केला.

मार्कडेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार करणार म्हणून चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांनी दहा वर्ष पूर्वी गाजावाजा केला.

आता मंदिराचे काम अर्धवट पडून आहे. याने लोकांच्या भावना दुखावल्या आहे.

पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे

एकीकडे धार्मिक उन्माद करायचं आणि दुसरीकडे मंदिर काम अर्धवट ठेवायचे

पुरातत्व विभाग आणि शासनाला इशारा काम सुरू नाही झाले तर होणाऱ्या आंदोलन आणि परिणामाला सरकार जबाबदार राहील

विकासाच्या नावाखाली मंदिराची विटंबना करणे योग्य नाही
प्रशासनाने मंदिराचे काम सुरू करावे ही मागणी